Download Now Banner

This browser does not support the video element.

कणकवली: कुणालाही तुरूंगात टाकणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा:ठाकरे शिवसेनेची मागणी:कणकवली प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

Kankavli, Sindhudurg | Sep 10, 2025
सरकारला वाटले तर ते कुणाही व्यक्‍तीला तुरुंगामध्ये टाकू शकते असा जनसुरक्षा कायदा राज्‍य सरकारने आणला आहे. हा कायदा लागू झाला तर सुरक्षेच्या नावाखाली सरकार कुणावरही कारवाई करू शकते. त्‍यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द व्हायलाच हवा अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज बुधवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कणकवली येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us