Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव जामोद: जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना निवेदन

Jalgaon Jamod, Buldhana | Sep 10, 2025
जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. जन सुरक्षा कायद्याने सर्वसामान्य नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जातील त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us