Download Now Banner

This browser does not support the video element.

बाळापूर: लक्ष्मण हाके यांचा ओबीसींच्या विरोधात जाणाऱ्यांना इशारा, 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मोर्चा काढणार.

Balapur, Akola | Aug 24, 2025
29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे, पण या इशाऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान हाके यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना ते समाजात दहशत निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर जरांगे पाटलांना संविधान मान्य नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us