Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा करा; भाजपा पदाधिकाऱ्यांचे पोलीस प्रशासनाकडे मागणी

Ratnagiri, Ratnagiri | Sep 10, 2025
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाला परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना अतिशय कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश विनायक सावंत यांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us