आज रात्री दहा वाजता निम्न वर्धा धरणाचे तेरा गेट ओपन करण्यात आले वर्धा धरण प्रकल्पाची 13 दारे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे पाण्याची पातळी 283.80% असून पाणीसाठा ८८.८६ टक्के झाला आहे त्यामुळे 13 दारातून 363.09 पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडणे सुरू झाले वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता पवन पांढरे यांनी रात्री दहा वाजता दिली आहे