Download Now Banner

This browser does not support the video element.

रत्नागिरी: कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा 'हब' म्हणून विकास करणार : ना. नितेश राणे

Ratnagiri, Ratnagiri | Sep 11, 2025
कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे, यासाठी उर्वरित महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचीही जोड असेल. यामुळे कोकण विकासाला चालना मिळून कोकणवासियांच्या दर डोई उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जयगड पोर्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us