Download Now Banner

This browser does not support the video element.

समुद्रपूर: सततच्या संततधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा ऐल्गार

Samudrapur, Wardha | Sep 4, 2025
समुद्रपूर तालुक्यात मागणी दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर सोयाबीन पिक हिरावून नेले.या झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी,माजी आमदार राजू तिमांडे यानी ऐल्गार पुकारत तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदांना मार्फत मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन पाठविले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us