Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील एकूर्ली मध्ये अडकलेल्या 50 ते 60 ग्रामस्थांना युवकांनी बाहेर काढले

Wardha, Wardha | Sep 13, 2025
वर्धा जिल्ह्यामध्ये काल खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली व नदी नाल्याला खूप जास्त प्रमाणात पूर आला होता शेतामध्ये कामासाठी गेलेल्या महिला व नागरिक शेतामध्येच अडकले होते . खूप जास्त पाणी आल्यामुळे त्यांना घरी परत कसे यावे हे काही समजत नव्हते एकुर्ली पुलालगत गत खूप जास्त प्रमाणात पूर आला होता .पुरामध्ये अनेक लोक अडकले ही माहिती एकुरली येथील विकी तडस यांनी गावातील युवकांना दिली होती अतिवृष्टीमुळे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us