Download Now Banner

This browser does not support the video element.

घनसावंगी: वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची होणारी नासधुस थांबविण्यासाठी शासन निर्णयाबद्दल समाधान- माजी मंत्री राजेश टोपे

Ghansawangi, Jalna | Sep 12, 2025
जालना जिल्हयासह घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची अक्षरश: नासाडी करुन पिके उध्दवस्त करण्याचा सपाटा वानर,माकडे,राणडुक्कर,हरीण व रुई गाय यांनी लावला आहे.वन्यप्राण्यांचा या उपद्रवामुळे मनुष्य हानी,मालमत्ता नुकसान,प्रचंड आर्थीक व मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे.डोळयात पाणी आण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे हे वन्यप्राणी पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणेबात विनंत
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us