Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भाजप नेते किशोर बनसोडे यांची मागणी

Shrirampur, Ahmednagar | Sep 17, 2025
श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपनेचे किशोर बनसोडे यांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us