हिंगोली जिल्ह्यातील साडेपाचशे आरोग्य कंत्राटी कर्मचारी मागील पंधरा दिवस पासून विविध मागण्यासाठी सरकारच्या विरोधात आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दोन वाजता दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पुढे शेकडो संख्येने कर्मचारी बांधवांनी थाळी नाद आंदोलन केले आहे. सरकारच्या विरोधात लढा तीव्रत करण्यात आला