Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: पाणी पातळीत वाढ झाल्याने इरई धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपूर येथील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दोन सप्टेंबर रोज सकाळी आठ वाजता च्या दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहेत तरी नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाला माहिती कळवावी आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us