Download Now Banner

This browser does not support the video element.

सरकारने जीआर मध्ये दगा फटका केला तर सरकारला गावात फिरू देणार नाही,मराठा आंदोलकांचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
सरकारने जीआर मध्ये दगा फटका केला तर सरकारला गावात फिरू देणार नाही,मराठा आंदोलकांचा इशारा म्हणून जरांगे यांचे नेतृत्व सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश आला आहे सरकारने मागण्या मान्य करत जीआर काढला आहे मात्र या जीआर मध्ये सरकारने मागच्या वेळी सारखा दगा फटका केला तर सरकारला गावात फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us