Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: पुलगाव येथे शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा

Wardha, Wardha | Sep 29, 2025
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे महाविकास आघाडी यांनी अप्पर तहसीलवर शेतकरी सह जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणे कर्जमाफीचे या सरकारने दिलेले आश्वासन ते पूर्णता अशी मागणी घेऊन जन आक्रोश बैलबंडी घेऊन काढण्यात आला या मोर्चामध्ये आजूबाजूतील शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होते जर या सरकारने कर्जमाफी किंवा जाहीर केला नाही ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us