Download Now Banner

This browser does not support the video element.

श्रीरामपूर: 13 सप्टेंबर पासून प्रत्येक गाव पातळीवरील शासकीय कार्यालयात जर्सी गोरे सोडणार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे

Shrirampur, Ahmednagar | Sep 12, 2025
शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून 13 सप्टेंबर पासून गाव पुतळीवरील प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जर्सी गोरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी वारा सप्टेंबर रोजी माळेवाडी येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us