Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: टाकळगव्हान येथील नदीवरील बंधाऱ्यामुळे शेतीचे नुकसान बंधारा हटवण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी

Hingoli, Hingoli | Sep 4, 2025
हिंगोली जिल्ह्यातील टाकळगव्हान नदीवरील बंधारा जिल्हा प्रशासनाने तात्काळ हटवावा या मागणीसाठी आज दिनांक चार सप्टेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान येथील शेतकऱ्यांनी बंधारा हटवण्याची मागणी केली आहे या बंधाऱ्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे या बंधार्‍यापासून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नाही उलट या बंधार्‍यापासून शेतीच नुकसान होत आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us