Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: महापालिकेच्या चुकीमुळे अतिवृष्टीचा शहरातील नागरिकांना त्रास; आमदार विजयकुमार देशमुख यांचा आरोप...

Solapur North, Solapur | Sep 11, 2025
सोलापूर महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरातील नागरिकांना अतिवृष्टीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी बोलताना केला आहे. शेळगीसह शहरातील विविध भागात ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us