विदर्भातील काही स्वार्थी राजकारण्यानी दि.२८ सप्टेबंर १९५३ साली नागपूर करार करीत खोट्या विकासाचा आश्वासनावर मराठी भाषकांचे एक राज्य व्हावे म्हणून पूरातन काळापासून असलेल्या विदर्भ राज्याला १ मे १९६० रोजी अखंड महाराष्ट्रात समाऊन घेतले मात्र करारा प्रमाणे विदर्भाचा विकास न होता मागील अनेक वर्षापासून विदर्भाचे शोषण व पश्चिम महाराष्ट्रात झगमगाट होत आहे या अन्यायाचा निषेध म्हणून आज दि.२८ सप्टेबंर रविवार रोजी दूपारी १२ ते ३ वाजे दरम्यान कूरखेडा,कोरची व देसाईगंज तालूक्यात ठिकठिकाणी नागपूर करारा