Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्यात परत येणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा शिवतीर्थावर निर्धार

Satara, Satara | Aug 26, 2025
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या, मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी, सातारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला रवाना होणार आहे, त्यानिमित्त आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी, दुपारी बारा वाजता पोवई नाका शिवतीर्थावर, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून साताऱ्यात परत येणार नाही असा निर्धार घेण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us