Download Now Banner

This browser does not support the video element.

राहुरी: राजकीय संन्यास घेतला तरी कोण निवडून आणायचा हे आपणच ठरवू,जि.प.मा.सदस्य सुभाष पाटील यांचे वक्तव्य

Rahuri, Ahmednagar | Sep 13, 2025
मी कोणत्याही निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहणार नसून यापूर्वीच राजकीय संन्यास घोषित केला आहे. मात्र कोणता उमेद्वार निवडून आणायचा हे आपणच ठरवू असे सूचक वक्तव्य जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ मा.सदस्य बांधकाम सभापती अॅड सुभाष पाटील यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे उंबरे-वांबोरी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.आज शनिवारी दुपारी उंबरे येथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us