Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच राहणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai, Mumbai City | Aug 24, 2025
दिल बहलाने केलीये खयाल अच्छा है गालीब, मी यावर एवढंच म्हणेल.’ असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, जोपर्यंत सत्य स्विकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014 ला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं राज्य होतं. देशातही काँग्रेसचं राज्य होतं.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us