Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीतील पुनर्विकासावर सरकारवर टीका केली

Kurla, Mumbai suburban | Aug 21, 2025
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास बीडीडी चाळीतील पुनर्विकासावर सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात १६ लोकांना चाव्या मिळाल्या, परंतु केवळ २६ जणांनाच प्रत्यक्षात घरात राहता आले कारण ताबा घेण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. आदित्य ठाकरे यांनी दर महिन्याला प्रगती तपासण्यासाठी भेट दिली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us