Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: कावेरी कंपनीत कामगारांवर अन्याय, न्याय न मिळाल्यास कार्यालयांना ठोकण्यार टाळे, पत्र परिषदेत संदीप गिरी यांचा इशारा

Chandrapur, Chandrapur | Aug 26, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील कावेरी या कंपनीकडून कामगारांवर अन्याय होत असून या संदर्भात सात जून रोजी कंपनी समोर आंदोलन केल्यानंतरही याकडे कामगार विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या सात दिवसात कामगारांना न्याय न मिळाल्यास कामगार कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us