काल रात्रीला खुप मुसळधार पाऊस पडला त्या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आहे . अल्लीपुर ते अलमडोह मार्ग बंद झाला आहे . यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे .वर्धा ते कानगाव पर्यंत मार्ग बंद झाला आहे, या भागातील खूप जास्त प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे . शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . नदीकाठील