Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील प्रश्न पालकमंत्री गांभीर्याने घेत नाहीत: खासदार नागेश पाटील आष्टीकर

Hingoli, Hingoli | Aug 28, 2025
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जिल्ह्याची परिस्थिती पालकमंत्र्याकडून शासनाकडे मानली जात नाही. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री गंभीर नाहीत. असा आरोप ठाकरे गटाची हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांनी आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us