मुंबईत मराठी माणसे आल्यावर फडणवीस सरकारकडून त्रास दिला जातोय अस मिरा रोड येथील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आज दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी २ च्या सुमारास म्हणाले आहेत. आज मराठी म्हणून आपल्या बांधवांच्या भेटीसाठी ते सहकाऱ्यांसोबत आझाद मैदानात गेले होते व त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुळात मराठी माणसांना त्रास द्यायची यांची ही जुनीच खोड आपण हे अनेक आंदोलनात भोगले आहे...