जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.यातूनच दिवसा व रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.याशिवाय सराईत गुन्हेगार,अवैध,दारू विक्रेते,मटका बहाद्दर,जुगारी आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचा सपाटा पोलिसांनी चालविला आहे....