जालना शहरात महानगरपालिका हद्दीत दिव्यांगांना घरकुल आणि जागा पुनर्जन केंद्र दिव्यांग भवन बांधण्यात यावं या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीने महानगरपालिकेवर आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलेले आहे 15 ऑगस्ट रोजी सकाळी दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवस आमरण उपोषण केले होते महानगरपालिकेने आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेतले आहे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी चा