Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: जय अंबे कंपनीत ओम साईराम मार्फत कामगारची पगार होत नसल्याने कामगाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

Jalna, Jalna | Aug 26, 2025
आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत जय आंबे कंपनीत कामगारांचा पगार होत नसल्याने कामगारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की पगार आरखड्यात होत आहे वेळेवर पगार होत नाही चार ते पाच तारखेपर्यंत पगारना झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा संतोष आभोरे सुमित कंठाळे कामगारांनी दिला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us