Download Now Banner

This browser does not support the video element.

आष्टी: जोरदार पावसात दामिनी कोसळली..जैतापूर येथे 9 बकऱ्याचा झाला मृत्यू.. दोघे रखवालदार बचावले 5 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान..

Ashti, Wardha | Aug 28, 2025
आष्टी तालुक्यातील जैतापूर शिवारात आज गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास जोरदार पाऊस झाला यावेळी वीज कोसळल्याने 29 बकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली या दुर्घटनेत जनावरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने दोघे रखलदार मात्र बचावले.. या घटनेची माहिती महसूल आणि पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आली त्यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त आर्थिक संकटात सापडले तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us