Download Now Banner

This browser does not support the video element.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अशा मत चोरीतूनच सत्तेत आले – खासदार संजय राऊत

Kurla, Mumbai suburban | Aug 24, 2025
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात मत चोरीचा मुद्दा गेल्या ८ महिन्यांपासून आहे; आम्ही यावर प्रश्न उपस्थित करत आहोत. हा मुद्दा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांनी उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अशा मत चोरीतूनच सत्तेत आले. आमची मते कुठे गेली, हा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता आणि आम्हीही विचारला होता. आता चोरीचा हा मुद्दा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us