सोशल मीडियामुळे सध्या राज्यात ठिकठिकाणी वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडत आहे लवकरच सुरू होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक उत्सव असल्याने त्या धार्मिक आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याची घाई केली जाणार नाही या काळात सोशल मीडियावर पोलिसांचा 24 तास वॉच राहणार आहे कुठली आक्षेपादक पोस्ट आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली