Download Now Banner

This browser does not support the video element.

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Andheri, Mumbai suburban | Sep 9, 2025
आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us