चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसा चा सर्वत्र कहर असून बल्लारपूर शहरातील गांधी चौकात माताराणी परिसरात गुप्ता यांच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने सुदैवाने दोन मुली व एका दुचाकी स्वराचे प्राण वाचले आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा झाली आहे