Download Now Banner

This browser does not support the video element.

संग्रामपूर: जन सुरक्षा कायदा हा जनतेच्या सुरक्षेचा नसून सरकारच्या सुरक्षेचा आहे - काँग्रेस नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर

Sangrampur, Buldhana | Sep 10, 2025
महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी जन सुरक्षा कायदा अंमलात आणला असून सदरचा जन सुरक्षा कायदा हा जनतेचा सुरक्षेचा नसून सरकारच्या सुरक्षेचा आहे. या कायद्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्या जात आहे. त्यामुळे जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यात येत असल्याचे मत जळगाव जामोद संग्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us