Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: भारतातील पर्यटन हे अगदी लहान देशांपेक्षाही कमी आहे मनेका गांधी

Mumbai, Mumbai City | Sep 13, 2025
मुंबईत कबुतर खान्यावर बंदी घालण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. पर्यावरणाबाबत सरकारवर निशाणा साधला. “कोणता देश जिवंत राहील आणि कोणता देश मरेल, कोणाची जंगले तोडली जातील, कोण चांगले करेल आणि कोण वाईट करेल हे पर्यटक ठरवतात. भारतातील पर्यटन हे अगदी लहान देशांपेक्षाही कमी आहे आणि आपण अधिक हॉटेल्स आणि रस्ते बांधण्याचा विचार करतो,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us