Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: अतिवृष्टीमुळे वेळा गावातील अनेक घर पडलेत ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान आर्थिक भरपाईसाठी प्रश्नाकडे मागणी

Wardha, Wardha | Sep 13, 2025
वर्धा जिल्ह्यातील मौजा वेळा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरे पडलीत आहेत . घरी पडल्यामुळे ग्रामस्थांची खूप मोठे नुकसान झाले आहे घरात असलेले साहित्य सुद्धा पाण्यामुळे खराब झाली आहे ग्रामस्थांवर खूप मोठे संकट कोसळले आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे गावातील गुणवंत माधवराव कामडी पंच म्हणून हजर होते. बादशहा महादेव नखाते सतीश दामाजी बोरकर गुलाम हुसैन अब्दुल जलील शेक इरफान शेख हफीज सुधाकर बोरकर नारायण लो
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us