Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: सरकारने दोन समाजात वाद लावत राजकीय पोळी भाजली रोहित पवार

Mumbai, Mumbai City | Sep 3, 2025
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मराठा समाजाच्या काही मागण्यांबाबत सरकारने जीआर देखील काढला आहे. अशातच आता या जीआरबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता आमदार रोहित पवारांनी आता सरकारच्या या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने दोन समाजात वाद लावत राजकीय पोळी भाजली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us