Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Mumbai, Mumbai City | Sep 1, 2025
मराठा आरक्षण वरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज म्हटले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून प्रयत्न केली जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वी बरीच मोर्चे काढली आहेत. त्याची चर्चा ही देशभर झाली आणि कुठेही गालबोट लागले नाही. कारण असे झाले तर समाजाची बदनामी होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us