Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का? घुसखोर आहेत का?संजय राऊत

Mumbai, Mumbai City | Sep 2, 2025
मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलीये. यासोबतच त्यांनी थेट राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाच्या चौकटीत राहून आंदोलन करणे योग्य आहे हे न्यायालयाचे मत आहे. मराठा आंदोलक दहशतवादी आहेत का? घुसखोर आहेत का? आम्ही सुद्धा न्यायाच्या प्रतिक्षेत आह
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us