आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे गेलेल्या आंदोलकासाठी पैठण तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी दोन वाहनाद्वारे मुंबईला शिदोरी पाठवली आहे त्यात दोन लाख भाकरी ठेचा व लोणचे तसेच विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश आहे मुंबई येथे मराठा आंदोलकांना जेवण मिळत नसल्यामुळे मोर्चातील आंदोलन कर्त्याची जेवणाची सेवा सोय व्हावी म्हणून यासाठी पैठण येथील मराठा व इतर समाज बांधवांनी भाकरी व इतर साहित्य देण्याचे आव्हान पैठण तालुक्यातील सर्व समाजातील नागरिकांना करण्यात आले होते या अव्हानाला तालुक्यातील