Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: सरकारच्या भूमिकेमुळे दोन्ही समाजात संभ्रम निर्माण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Mumbai, Mumbai City | Sep 4, 2025
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सांगितलं की राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर असून सध्या मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद सुरु झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या त्यांच्या मागणीसाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश काढला आहे. मुळात देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास किती ठेवायचा हाच खरा प्रश्न आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us