शेतकरी ,कष्टकरी व शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी आणि शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.