Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: महाबोधी बुध्दविहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा जालन्यात येणार;नागपूर ते चैत्यभुमी पू.भन्ते विनाचार्य साधणार संवाद

Jalna, Jalna | Aug 22, 2025
महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांची पंचशील धम्म ध्वज यात्रा ही दि. 16 ऑगस्ट 2025 पासून सुरु झाली असून ती शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल होणार आहे. नागपूर दीक्षाभूमी ते चैत्यभूमी मुंबई अशी ही यात्रा आहे. अशी माहिती हरिष रत्नपारखे यांनी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता दिली. बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा सुरु करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us