Download Now Banner

This browser does not support the video element.

वेंगुर्ला: हे तर महाविकास आघाडीचे षडयंत्र : उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप

Vengurla, Sindhudurg | Aug 31, 2025
मनोज जरांगे यांच्या बऱ्याच मागण्या सरकारने पूर्ण केलेले आहेत. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडीतर्फे केले जात आहे असा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us