Download Now Banner

This browser does not support the video element.

उमरेड: ग्रामपंचायत पासून लोकाभिमुख प्रशासनाची अनुभूती सर्वसामान्य नागरिकांनाही मिळू द्या : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Umred, Nagpur | Aug 28, 2025
28 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजताच्या सुमारास जनतेच्या जीवाचे रक्षण आणि मालमत्तेचे रक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. लोकाभिमुख प्रशासनातील महत्वाचा गाभा हा सर्वसामान्य जनता असून शासकीय पातळीवरील कोणत्याही कामात त्यांची आडकाठी न करता ती कामे वेळेच्या आत मार्गी लागली पाहिजेत. यादृष्टीने ग्रामसेवक - तलाठ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:हून पूढाकार घेतला पाहिजे. शासनाची भूमिका ही आपले उत्तरदायित्व पूर्ण करण्याची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us