Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबड: भुजबळने किती जरी पानाची तक्रार फडणवीसाकडे केली तरी आम्हाला तिचा काहीच फरक पडत नाही मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील

Ambad, Jalna | Sep 9, 2025
भुजबळने किती जरी पानांची तक्रार फडणवीसांकडे केली तर आम्हाला तिचा काहीच फरक पडत नाही... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... भुजबळला मराठ्यांच वाटोळं करण्याची सवय लागली आहे, मराठ्यांनी सावध रहा: जरांगे देवेंद्र फडणवीस कोणाचही ऐकणार नाही, याची आम्हाला खात्री आहे: जरांगे आमच्या जीआर मध्ये हेराफेरी होणार नाही, जर काही हेराफेरी झाली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील; जरांगे यांचा सरकारला इशारा...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us