Download Now Banner

This browser does not support the video element.

वेळ होता तेव्हा बोलले नाही म्हणत जीआरवर टीका करणाऱ्या अभ्यासकांवर विखे पाटील संतापले @

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 4, 2025
छत्रपती संभाजीनगर मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने जीआर काढून जरांगेंचं समाधान केलं. मात्र काही अभ्यासकांनी ही फसवणूक असल्याची टीका केली. यावर मंत्री विखे म्हणाले ज्यावेळी वेळ होता तेव्हा बोलले नाही आता बोलून उगाच संभ्रम निर्माण करू नका समाजाचं नुकसान मी करणार नाही.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us