Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: भाटेगाव शिवारात धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच,एकाचा मृत्यू,पंधरा दिवसातील अपघातात मृत्यूची तिसरी घटना

Kalamnuri, Hingoli | Sep 10, 2025
हिंगोली नांदेड यातील 61 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर जामगव्हाण ते भाटेगाव दरम्यान असलेल्या भाटेगाव शहरातील धोकादायक वळणावर 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी कळंबोलीतील फळ विक्रेते शे .तोखीर मो गौस हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झाली,पंधरा दिवसातील अपघातातील मृत्यूची हे तिसरी घटना असल्याची माहिती आहे.जामगाव ते भाटेगाव दरम्यान कालव्यावरील पूल अरुंद असल्याने या ठिकाणचे अपघात घडत आहेत .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us