Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: लिपिक जर दुय्यम निरीक्षक होणार असतील तर कितपत योग्य आहे, मुंब्रा-कळवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत सवाल

Thane, Thane | Jul 17, 2025
आज दिनांक १७ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात लक्षवेधी दरम्यान हवालदारांसाठी आवाज उठवला आहे. तसेच जर लिपिक जर दुय्यम निरीक्षक होणार असतील तर कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us